नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी साकारले, ते पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जनतेच्या पाठीशी उभे राहिले , शेतकऱ्यांचे राजे होते, त्यांनी सर्वच घटकाला न्याय दिला, त्यांच्याकडून आम्हा सगळ्यांनाच लढण्याचे बळ मिळते असे वडेट्टीवार म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा