चंद्रपूर : भाजप सरकारच्या काळात निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर संशय बळावला आहे. देशातील सर्वसामान्य जनतेचा व मतदारांचा विश्वास निवडणूक आयोगाने गमावल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विश्रामगृह येथे आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत केला. दरम्यान नगर परिषद, महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशीही मागणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा