यवतमाळ : राज्यातील शेतकरी सिंचन, वीज, प्रतिबंधित बियाणे, यामुळे हवालदिल झाला असताना राज्याचे कृषिमंत्री परदेशात सुट्टी घालवायला गेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाशी काहीही घेणे देणे नाही. मुळात त्यांना शेतीप्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण नाही. त्यांना लाल आणि हिरव्या मिर्चीतील फरक तरी कळतो का, अशी बोचरी टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा