वर्धा : दूषित पाणीपुरवठा आर्वी तालुक्यातील नांदपूरकरांसाठी कमालीचा मनस्ताप देणारा ठरत आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यात कमालीचा हलगर्जीपणा दिसत असल्याचा आरोप गावकरी संजय चाफले करतात. त्यांच्या घरी येणाऱ्या नळाच्या पाण्यातून एकदा चक्क पक्ष्याचे मृत पिल्लू आले. त्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार करीत दोन दिवस लोटत नाही तोच पक्ष्याचे पंख आलेत. परत तक्रार झाली. मात्र सुधारणा नाहीच.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा