गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून यामुळे सात तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मेहकर व लोणार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली असून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाचा नियमित पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात खरीप पिकांचे नुकसान करणारा ठरला. याउपरही खरीप पिके तग धरून होती. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवर पेरा झालेल्या सोयाबीनवर लाखो शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून असताना ऑक्टोम्बरमध्येदेखील पावसाचे थैमान कायम आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस व ढगाळ वातावरण पिकांसाठी मारक ठरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा