लोकसत्ता टीम

वाशीम: जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, वाशीम, मानोऱ्यासह कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांसह मालेगाव तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

thane concrete piles on nitin company flyover threaten green belt and tree roots
ठाण्यातील महामार्गावरील दुभाजकामधील वृक्षांवर काँक्रीटचा थर, काँक्रीट थरामुळे हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Ashes from a crematorium are falling into Virar swimming pool waters
स्मशानभूमीतील राख पालिकेच्या जलतरणतलावात, विरारच्या फुलपाडा येथील प्रकार
What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
Farmers suffer losses due to Nafed closing soybean procurement center says MLA Rohit Pawar
नाफेडने सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान- आ. रोहित पवार
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

आणखी वाचा- अवकाळीचा रब्बी पिकांना तडाखा; संत्र्यासह गहू, हरभऱ्याची हानी

वाशीम जिल्ह्यात ६ मार्च रोजी सायंकाळी व रात्री अनेक भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गहू पिकाची नासाडी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आला आहे. तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे अवकाळी पावसाने संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Story img Loader