नागपूर : शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीकडून महाराष्ट्रातील विद्यापीठांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. मात्र, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्यातील विद्यापीठांमध्ये एकवाक्यता नसल्याचा आक्षेप आहे. अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षकांचा कार्यभार चुकीच्या पद्धतीने लावला जात असल्याने प्राध्यापक बेरोजगार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा