यवतमाळ: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात गेली दोन वर्ष सर्व शासकीय, अशासकीय समित्या सदस्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सरकारध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पालकमंत्र्यांना डावलून जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची नियुक्ती केली. ही निवड करताना शिवसेना आणि भाजपला विश्वासात न घेतल्याने सत्ताधारी पक्षांत समन्वय नसल्याची बाब पुढे आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा