यवतमाळ : लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे. पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याची ही निवडणूक आहे. देशाला विकासाच्या दिशेने गतीने नेणाऱ्या नेत्याची निवड करण्याची ही निवडणूक आहे. देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा