अकोला : लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’तील तीन पक्षांशिवाय खोटारडेपणा या चौथ्या पक्षाविरोधात भाजप लढला. गेल्या काही वर्षांपासून विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्यात आला. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होता. या खोटारपडेपणामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा