लोकसत्ता टीम

नागपूर : विद्वेष निर्माण करून भाजप समाजात विष कालवत असल्याचा आरोप करीत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात शांतता कायम ठेवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. बुधवारी पत्रकारांशी ते नागपुरात बोलत होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

पटोले म्हणाले, फडणवीस यांनी आव्हान स्वीकारून समाजासमाजात सुरू असलेले वाद दूर करावे. भाजप राजकीय लाभ मिळवण्यााठी समाजा-समाजात संघर्षाची स्थिती निर्माण करण्याची चूक करीत आहे. याचा प्रभाव राज्यातील राजकारण निश्चित होणार आहे. भाजपविरोधात जनतेत असंतोष आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मुंडे यांची काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, त्यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याची बाब लपून राहिलेली नाही.

आणखी वाचा-‘पुढच्या वर्षी लवकर या’चे साकडे घालत गणरायाला भावपूर्ण निरोप; कृत्रिम तलावाला नागपुराकरांचा प्रतिसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक त्यांचा परदेश दौरा रद्द केल्याबद्दल ते म्हणाले, ही घटनाबाह्य सरकार आहे. त्यांचा दौरा रद्द होणे हे सरकार पडण्याचे संकेत आहेत. भाजपने इतर पक्षांना फोडण्याचे राजकारण केले. पण, नजिकच्या काळात त्यांच्यात फुट पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader