तान्हा पोळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या काळी व पिवळी मारबतीसह विविध राजकीय आणि सामाजिक विषयावर मिरवणूक काढण्यात आल्यानंतर या मारबत आणि बडग्याचे काय करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. मिरवणूक झाल्यानंतर ते आपापल्या भागात परत गेल्यावर परिसरातील मोकळ्या मैदानात नेतात आणि तिथे मंडळाच्या प्रमुख व्यक्तीच्या हस्ते त्याचे दहन केले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा