वर्धा : राजकारणात धुरळा उडवून देण्याचे काम एक फंडाच समजल्या जातो. त्यामुळे कोण कुणाची कशी फसगत करेल, हे सांगता येत नाही. समाज माध्यमातून मेट हिरजी येथील सरपंच पुष्पाताई चारोडे व सुसुंद येथील सरपंच अंकुश ठाकरे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. हे दोन्ही सरपंच खरे तर काँग्रसचे. मग भगवा व कमळ दुपट्टा घालून यांनी भाजपा प्रवेश कसा केला, असा प्रश्न काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा