नागपूर : एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी शासनाने पथकरमाफी जाहीर केली आहे. १३ जून ते ३ जुलै दरम्यान भाविकांना स्थानिक आरटीओतून पास घेऊन हा लाभ मिळवता येणार आहे. परंतु, या पथकरमाफीचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण, खरे लाभार्थी कोण याची पडताळणी करणारी यंत्रणाच आरटीओकडे नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा