नागपूर: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या नागपूर व राज्यातील सर्वाधिक दुर्गम आदिवासी जिल्हा गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. भारतातील सर्वात मोठ्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या सरकारी दौ-यासाठी विशेष राज्यशिष्टाचाराचे पालन करावे लागते.राष्ट्रपतींना देशाचे प्रथम नागरिक म्हणून मान आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने विशेष राज्यशिष्टाचाराचे ( प्रोटोकॉल) पालन करावेच लागते. त्यासाठी काही विशेष तयारी केली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा