नेहमी येणारा ताप हा आजार नाही. मात्र आम्ही त्यासाठी औषधे घेऊन शरीराला पुन्हा आजारी करतो. करोनामधेही हेच झाले. तापच नाही तर कुठल्याही त्रासावर औषध घेऊन आम्ही स्वतःचे आयुष्य कमी करत चाललेलो आहोत. औषधे न घेता करोना, ताप, मधुमेह व अनेक आजार आम्ही बरे करू शकतो, असा दावा डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी केला. करोना हा विनाऔषधाने बरा होणार साधा सर्दी, ताप खोकला असल्याचेही ते म्हणाले. ‘क्युअर ॲट होम’ या विषयावर रविवारी वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा