लोकसत्ता टीम

नागपूर : फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या व नंतर नागपूरमध्ये स्थलांतरित झालेल्या ४०० निर्वासितांचे जमिनीचे पट्टेवाटप प्रलंबित असून याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे.

Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
nine bangladeshi nationals arrested from nalasopara
बांग्लादेशातून नदी पार करून भारतात प्रवेश; नालासोपाऱ्यातून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके
More than 17 deaths in two years at ammunition company
दारुगोळा कंपनीत दोन वर्षांत १७ हून अधिक बळी… भंडारातील घटनेमुळे…

नागपूरमध्ये जरीपटका व खामला परिसरात निर्वासितांच्या वस्त्या आहेत. त्यांना जमिनीचे कायमस्वरूपी मालकी हक्क न मिळाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जरीपटका भागातील ३०० तर खामला भागातील १०० पेक्षा अधिक पट्टे वाटपाची प्रकरणे प्रलंबित आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष शिबीर घेण्यात आले. त्यात निर्वासितांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेतली. त्यानंतर ज्या जागेवर निर्वासित सध्या राहतात तेथील जागेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जात आहे.

आणखी वाचा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर ‘नाकाबंदी’; काय आहे कारण जाणून घ्या…

मंगळवारी यासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी संवाद साधला. इटनकर यांनी यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा तपशील मंत्र्यांना सांगितला व पुढे यासंदर्भात काय पावले उचलायची याबाबत शासनाने भूमी अभिलेख अधीक्षकांना योग्य ते निर्देश द्यावे, अशी विनंती केली. बैठकीला तहसीलदार श्रीराम मुंदडा आणि सीमा गजभिये उपस्थित होते.

Story img Loader