भारतात वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य’ संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मार्गदर्शन मोफत असून वंचित घटकातील असतानाही परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडूनच मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘एकलव्य’ने भविष्यात वंचित घटकातील एक हजार विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचे ध्येय ठेवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा