चंद्रपूर : दुर्गापूर खुल्या विस्तारित खाणीमुळे ताडोबाचे जंगल व वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात आला आहे. या खुल्या खाणीमुळे ३०० एकर घनदाट जंगल उद्ध्वस्त होणार आहे. खाणीसाठी १३ हजार ४५७ मोठे वृक्ष आणि ६४ हजार ३४९ बांबू वृक्ष तोडल्या जाणार आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. यामुळे खुल्या कोळसा खाण विस्तारीकरणाला तीव्र विरोध केला जात असून जंगल, वाघ वाचवण्यासाठी पर्यावरणवादी एकत्र आले आहेत. दाट जंगल कोळसा खाणींच्या घशात टाकू नका, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी राज्य व केंद्र सरकारला केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा