लोकसत्ता टीम
वर्धा : आपल्या वऱ्हाडी बोलीने सर्वत्र ओळखले जाणारे नितेश कराळे सध्या नाराज आहेत. ते एक प्रखर मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात. कराळे ‘इंडिया’ आघाडीचे समर्थक असल्याचे सांगतात. परंतु, याच आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सेनेच्या ठाकरे गटाची सदिच्छा भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून सोमवारी सकाळी त्यांनी मुंबईत ‘मातोश्री’ गाठले. पण, त्यांना आलेला अनुभव अत्यंत वाईट होता, असे त्यांचे म्हणणे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा