यवतमाळ : प्रत्येक पक्ष सत्तेसाठी शेतकऱ्यांचा वापर करीत असून राज्यातील शेतकरी-शेतमजूर यांना सरकार केवळ पोकळ आश्वासन देत आहे. कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही. त्यामुळे शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झरीजामनी तालुक्यातील गवारा गावात काळे झेंडे दाखवून कपाशी व सोयाबीनची पेरणी केली.

हेही वाचा >>> वाघाने झाडाझुडपातून समोर येत डरकाळी फोडली अन्…

MLA arrested in SEZ movement case, Shivsena,
सेझ आंदोलन प्रकरणात माजी आमदारासह सात जण अटकेत, २००७ ला सिडको भवन परिसरात शिवसेनेने केले होते आंदोलन
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Dispute between Navneet Rana and Abhijit Adsul over Daryapur seat Amravati
दर्यापूरच्‍या जागेवरून नवनीत राणा-अडसूळ यांच्‍यात जुंपली
BJP MLA Devrao Holi problems increased during the assembly elections
गडचिरोली: ‘या’ भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण जाणून घ्या…
buldhana female sarpanch protest
बुलढाणा : महिला सरपंचाने स्वतःला जमिनीत घेतले गाडून! ‘लाडक्या बहिणी’साठी तहसीलदार…
kalyan vilas randve marathi news
भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रंदवे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
Loksatta chavdi Solapur mohol Rajan Patil Angarkar Nationalist Congress
चावडी: वाद मिटणारतरी कधी?
thane zp school closed marathi news
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद, शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेचे राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना लागवडीसाठी एकरी १० हजार रुपयांची मदत करावी, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून २४ तास मोफत वीज पुरवठा पुरविण्यात देण्यात यावा,  शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून दहशतमुक्त करून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शासनाने पावले उचलावीत, वन्यप्राण्यांपासून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा  आठवड्यात नुकसानभरपाई द्यावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी यासह विविध मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.