नागपूर : कांदा उत्पादकांना शिंदे- फडणवीस सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती असताना त्यावेळी कुणीच दखल घेतली नाही. शरद पवार यांना आता जुने दिवस आठवत नसतील. पण त्यांनी शेतकऱ्यांचे  हाल केले. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी देशात बदल होण्याचे वारे असल्याचे वक्तव्य करण्याआधी तीन राज्यांचे निकाल बघावेत. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीचा नाही तर धंगेकरांचा आहे. धंगेकरांच्या बाजूने लोकांची सहानुभूती होती.

BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा, महापालिका प्रशासनाचा दावा
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Story img Loader