वर्धा : गोगलगाय एक मृदुकाय व गरीब म्हणून ओळख असलेला प्राणी. पण तेवढाच तो बहू पिकभक्षी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवितो. त्यात शंखी गोगलगाय तर आता फारच उपद्रवी ठरू लागत असल्याची स्थिती आहे. शंखीच्या पाठीवर एक इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी त्या करड्या, हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही किड रात्रीच्या वेळी आक्रमक होते. पाने खाऊन छिद्रे पाडते.

नवी रोपे, अंकुर, पिकांचे अवशेष यावर तिची उपजीविका चालते. पपई व झेंडूच्या रोपांवर तिचे प्रथम लक्ष जाते. कीटकनाशके फवारून नियंत्रण करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नसल्याचे म्हटल्या जाते. म्हणून सकाळी व सायंकाळी त्या वेचून काढण्याचा उपाय उत्तम. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.

Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
maternity hospital plot for parking Borivali
बोरिवलीत प्रसूतिगृहाच्या भूखंडावर वाहनतळ; प्रसूतिगृहाची प्रतीक्षाच
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…
banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा
crop insurance scheme, Minister of Agriculture,
पीकविमा योजनेत अमूलाग्र बदल, कृषिमंत्र्यांकडून संकेत, विरोधकांची टीका

हेही वाचा : वर्धा : शहरपक्षी दिन! काय वैशिष्ट्य या दिवसाचे जाणून घ्या…

चिमट्याने त्या गोळा करीत साबणाच्या किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात सोडाव्या. या किडीच्या नियंत्रणासाठी पन्नास टक्के अनुदान देय आहे. प्रत्येक गोगलगाय दीडशे अंडी घालते. त्यामुळे त्वरित नियंत्रण प्रभावी ठरत असल्याचे कृषी विद्यापीठाचे सांगणे आहे.

Story img Loader