अकोला : युरिया खत उपलब्ध होत नसून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. जिल्ह्यात खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा, आवश्यक साठा उपलब्ध ठेवून कृषी विभागाने कोणतीही कुचराई करू नये, खताचे महिनानिहाय नियोजन करून कृत्रिम टंचाईवर नियंत्रण ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा