नागपूर: जाती- जातीत विष कालवून भांडणे लावण्याचे काम राजकीय नेते करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफीसह इतर आर्थिक मदत न दिल्यास २३ ऑगस्टला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यातच शेतकरी आत्महत्येचे प्रात्याक्षिक करू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा