नागपूर : लग्न सोहळा आटोपला आणि सायंकाळी परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रॅक्टरवर निघालेल्या वऱ्हाड्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला. नागपूरजवळील कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या भीषण अपघातात तब्बल ५८ जणांचा मृत्यू झाला. २० वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण अपघातातील नातेवाईकांना काचुरवाहीच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा