भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढय़ातील स्त्रियांचे योगदान कमी असले तरी महत्त्वपूर्ण, हेही साऱ्यांनाच ठावूक. ब्रिटिशांविरुद्धचा हा लढा आणि त्यातील स्त्रियांचे योगदान व त्यासाठी तिला घरून होणारा विरोध ‘जननी जन्मभूमिश्च’ या नाटकातून अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थी कलावंतांनी साकारला. तेजस्विनी आणि तिच्या आजीतील हा मतांचा विरोधाभास परीक्षकांना दखल घेण्यास भाग पाडणारा ठरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा