यवतमाळ: शहरालगतच्या वाघाडी नदीच्या काठावर वसलेल्या वस्तीसाठी २१ जुलैची रात्र काळरात्र ठरली. पुरामुळे या वस्तीतील १०५ घरांची पूर्णतः वाताहत झाली. मात्र त्या रात्रीपासून सुरू झालेला संघर्ष वस्तीत अजूनही सुरू आहे. पूर आसेरला मात्र त्यानंतर उद्भवलेल्या विविध समस्यांनी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. प्रशासनाने काही पूरग्रस्तांना पाच हजार रूपयांची मदत करून हात झटकल्याने विविध सामाजिक संस्थांच्या आधाराने येथील पूरग्रस्त दिवस काढत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा