लोकसत्ता टीम

नागपूर: महाराष्ट्रातील १७ टक्के जागा वनक्षेत्राने व्यापलेली आहे, विभाग समजून घ्यायचा आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात खात्याची प्रगती केली आहे करोडो झाडे लावण्याचे उद्दिष्ट साध्य केले,असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर येथे केले.

bmc undertaken major projects some awaiting funds from state government
पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना राज्य सरकारच्या निधीची प्रतीक्षा,अधिमूल्यातील ५० टक्केच भाग महापालिकेला
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
supreme court justice bhushan gavai in anandwan
अनेक संस्थांची संस्थानिके, मात्र आनंदवनात सेवाभाव!न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; आनंदवन मित्रमेळाव्याचे उद्घाटन
Take stringent action against those who trouble harass industries Fadnavis directs police
द्योजकांना त्रास देणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : पालिकेहाती फाटकी झोळी देण्यासाठी?
farmers get rs 592 crore 34 lakh 90 thousand 530 in bank accounts farmers affected by natural calamities
अखेर नैसर्गिक आपत्ती बाधितांना मिळाली मदत; जाणून घ्या, कोणत्या विभागाला, जिल्ह्याला मिळाली सर्वाधिक मदत
uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
Kinetic Group president Arun Firodia Hinjewadi
हिंजवडी ‘आयटी पार्क’बाबत उद्योजक अरुण फिरोदिया यांची महत्वाची सूचना, म्हणाले…

वनखात्याच्याचे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथम गणेश नाईक विदर्भात आले. विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाबाबत गौरवौदगार काढले. विविध प्रकारच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली

आणखी वाचा-नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर

बर्ड फ्ल्यू वाघाचा मृत्यू प्रकरण

गोरेवाडा ज्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांना चंद्रपूरला बोलावलेला आहे. प्राथमिक माहिती घेऊन त्याची सत्यता तपासली जाईल, खाद्य तपासून द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाला दिल्या आहेत.सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेल्या प्राणीसंग्रहालयात तात्पुरती बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

नवी मुंबई येथे एकनाथ शिंदेची इच्छा नसताना काही बाबी घडल्या, सर्व्हिस रोडसाठी भूखंड दिले. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्या गोष्टीचा निषेध केला हे भूखंड दुसरीकडे द्या, असे नाईक म्हणाले.

मानव वन्यजीव संघर्ष

वनात अतिक्रमण केल्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अभयारण्यातील गाव उठून किंवा शेती असेल तर त्यांना अधिग्रहणकरून त्यासाठी धोरण राबवले गेलेले आहे. पुढच्याकाळात त्यात आणखी सुधारणा केली जाईल.असे नाईक म्हणाले

आणखी वाचा-उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…

वाघाचा रस्ता अडवला प्रकरण

व्याघ्रप्रकल्पात नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. नियमाच्या बाहेर जात असेल तर त्या निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

चंद्रपूर ईडी छापा

अभयारण्यात एवढा मोठ्या प्रमाणात कोणी पैसा कमवेल आणि धाड पडेल, मला शंका आहे. ताडोबाच्या नावावर काही दुसरे काही कारभार तिथे चालत असतील तर मला माहित नाही.

Story img Loader