नागपूर : राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेवरील खर्च कायमच वादाचा विषय राहिला आहे. याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी ९० लाख रुपये केवळ जाहिरातीवर खर्च करण्यात आले होते. आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या चाळणी प्रक्रिया आणि मुलाखती दोन दिवस मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्याची माहिती आहे. याच मुलाखती मुंबई विद्यापीठात घेतल्या असत्या तर लाखो रुपयांची बचत झाली असती. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रियेवर सरकारी उधळपट्टी का? अशा आशयाचे खरमरीत पत्र माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी राज्यपालांना लिहिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा