काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या तिहेरी राजकीय संकटात अडकल्याचे चित्र आहे. त्यांच्या भंडारा या गृहजिल्ह्यात जिल्हा परिषदेत सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या पदवीदर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारांवरून पटोलेंची डोकेदुखी वाढली आहे, तर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर माजी आमदार आशीष देशमुख यांनी आक्षेप घेतले आहे. या तिहेरी संकटातून पटोले कसे बाहेर पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा