अमरावती : भारतीय संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभाराच्या विषयांबाबत विधिविधान तयार करण्याचा अधिकार हा राज्याच्या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे. ‘घटनेत विधिवत दुरुस्ती’ न करता ‘घरगुती पद्धतीने घटनादुरुस्त’ करून आम्ही हा अधिकार वापरू शकतो, असा पोरकटपणाचा हट्ट उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी धरला आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी हा जो घटनाबाह्य धुडगूस घातलेला आहे, तो थांबविण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही कृती केली नाही, अशी टीका माजी विधान परिषद सदस्य आणि महाराष्ट्र प्राध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. बी.टी. देशमुख यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा