नागपूर : बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बिबट्याच्या नसबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात यासंदर्भातील एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. आता वनमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यकाळात देखील आणखी तोच प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवण्यात आला. दरम्यान, प्रस्तावावर अजून केंद्राने निर्णय दिला नसला तरी बिबट्यांनी मात्र ऊसाचा मळा सोडलेला नाही. नुकतेच सातारा जिल्ह्यात ऊसाच्या मळ्यात खेळताना बिबट्यांची चारही पिले आईपासून दुरावली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा