अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानावर शासनाकडून मदतीची फुंकर देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चार कोटी ४९ लाख ८५ हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तीन हजार ६५१ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा