वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने महापुरुषांशी संबंधित दहा ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा २०२२-२३ च्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली होती. त्यात काही आमदारांच्या मागणीनुसार पुन्हा तीन गावांची भर पडली. केंद्र शासनाकडून अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत आता निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेतील समितीने त्यास मान्यता प्रदान केली आहे.

१४ कोटी ३० लक्ष २० हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. या निधीतून ऐतिहासिक वारसा असलेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित केल्या जातील.

violence against women, Three-faced Ravan burnt,
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
A garba event in Indore has been cancelled in Indore
Garba Cancelled : “हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरब्याचं आयोजन”, बजरंग दलाचा आरोप; ३५ वर्षांची परंपरा खंडित!
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…

हेही वाचा – पाणीपुरी मृत्यू प्रकरणात आता ‘एफडीए’ला जाग… मेडिकलला दिलेल्या पत्रात काय?

महापुरुषांचा वारसा लाभलेली गावे अशी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चोंढी जि. अहमदनगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी जि. अमरावती, संत गाडगेबाबा शेडगाव जि. अमरावती, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख पापळ जि. अमरावती, राजर्षी शाहू महाराज कागल जि. कोल्हापूर, वि. वा. शिरवाडकर पिंपळगाव जि. नाशिक, महात्मा ज्योतिबा फुले खानवडी जि. पुणे, महर्षी धोंडो केशव कर्वे मुरुड जि. रत्नागिरी, साने गुरुजी पालगड जि. रत्नागिरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव जि. सांगली, क्रांतिसिंह नाना पाटील येडे मच्छिंद्र जि. सांगली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातारा व सावित्रीबाई फुले नायगाव जि. सातारा.