गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने ११ ते १३ जुलैदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता शाळा आणि इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शनिवार, १६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत या आदेशाला मुदतवाढ दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा