गडचिरोली : आघाडी आणि युतीच्या नेत्यांना बंडखोरी शमवण्यात काही प्रमाणात यश आलेले असले तरी अर्ज कायम ठेवलेल्या बंडखोरांमुळे मतविभाजन रोखण्याचे त्यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोलीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असून अहेरीत मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा