गडचिरोली : सूरजागड टेकडीवर गेल्या तीन वर्षांपासून लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. यामुळे परिसरातील ३८ गावे प्रत्यक्ष बाधित आहेत. अशा गावांसाठी तजवीज असलेल्या ‘खनिज प्रतिष्ठान निधी’चा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याचे समोर आले आहे. शेकडो कोटींचा हा निधी अन्य कामांसाठी वापरण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा