आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली आहेत. करोनामुळे गत दोन वर्षांपासून खंडित झालेली पंढरपूर पायी वारीची ‘श्रीं’च्या पालखीची परंपरा यंदा पूर्ववत झाली. संतनगरी शेगाव येथून राजवैभवी थाटात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने ७०० वारकऱ्यांसह सोमवारी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीतीमुळे संतनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले, टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर निनादला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा