विदर्भातील कथित सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीला वर्ष लोटले तरी एकाही कंत्राटदाराला दोषी धरून कारवाई करण्यात आली नसल्याने सरकारच्या भूमिकेविषयी शंका निर्माण केली जात आहे. विदर्भातील बहुतांश सिंचन प्रकल्पात कमालीचा गैरव्यवहार झाला आहे. यात कालव्याच्या निकृष्ट बांधकामात गैरव्यवहार झाला तर विशिष्ट कंत्राटादाराला कंत्राट देणे आणि जाणीवपूर्वक अधिक काळ काम सुरू ठेवणे याची व्यवस्था करणे या अदृश्य गैरव्यवहारामुळे हजारो कोटी रुपये खर्च होऊनही शेतकऱ्याला पाणी मिळाले नाही. यामुळे कोरडवाहू शेतकरी नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा