अकोला : वाशीम जिल्ह्यात जलस्त्रोताचे प्रमाण अत्यल्प आहे. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नाही. परिस्थितीवर मात करून पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. यासाठी जलतारा योजना उपयुक्त ठरणार असून वाशीम जिल्ह्यामध्ये १० लाखापेक्षा जास्त शोषखड्डे निर्माण केली जाणार आहेत. जलतारा योजनेचे लोकचळवळी रुपांतर होण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कृतिशील पुढाकार घेतला. जिल्ह्यातील लाडेगाव येथे जलसंवर्धनासाठी श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बैलगाडीतून शिवारात जात ग्रामस्थ महिलांसह श्रमदान करीत अनोखे रुप दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा