अकोला : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासनाने हंगाम २०२४-२५ मध्ये हमीभावावर ऑनलाईन नोंदणी केली होती. सोयाबीन खरेदीची शेवटची मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत होती. या अंतिम मुदतीपर्यंत नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांकडून शासन यंत्रणा नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केले नाही. परिणामी राज्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. आता शासनाने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी होत आहे. खरेदीची मुदत वाढवली नाही तर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना भाव फरकाची रक्कम त्वरित देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाशीम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नत्थुजी कापसे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा