वर्धा : काँग्रेसचे दिवस बरे नाही, असे आता म्हटल्या जाते. पक्षाचे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पानिपत झाले. तेव्हापासून सगळे कसे शांत शांत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे अनेक वर्षांपासून या पदाची जबाबदारी सांभाळत आहे. एक भला माणूस म्हणून त्यांची काँग्रेसमध्येच नव्हे तर सर्वपक्षीय ओळख आहे. गावातील शेती सांभाळून पक्षाचे कामकाज सांभाळणाऱ्या चांदुरकर यांना चटका बसणार.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा