नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात सोमवारी दुपारी १ वाजतापासून गोवारी समाज बांधवांनी आदिवासी गटातून आरक्षणासाठी संविधान चौकात रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. येथील चारी बाजूंनी आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हेही वाचा >>> भंडारा : धक्कादायक! पिवळ्या कंठाच्या तब्बल २८४ चिमण्यांची शिकार; अवैध विक्री पूर्वी…

Concreting of 1300 km of roads completed Mumbai print news
मुंबई: तेराशे कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
traffic diversion Pune city Shri Ganesh Jayanti Chhatrapati Shivaji Road
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
mahakumbh 2025 Guidlines
Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; चेंगराचेंगरीनंतर सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे!
Devendra Fadnavis assurance in investigation in Chandrapur district cooperative bank recruitment
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; पोतराजेंच्या उपोषणाची सांगता
Due to the rickshaw bandh movement, the commuters who went out for work suffered.
नालासोपाऱ्यात रिक्षा चालकांचे चार तास रिक्षाबंद आंदोलन, प्रवाशांचे हाल
thane merging work started in main arterial service road at Ghodbunder thackeray group now opposed this merger
घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलणीकरणास ठाकरे गटाचा विरोध, माजी खासदार राजन विचारे यांचा आंदोलनाचा इशारा

नागपुरातील संविधान चौकात गोवारी समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गेल्या ११ दिवसापासून समाजाचे ३ तरुण आमरण उपोषणावर बसले आहे. सरकारने या उपोषनाची काहीही दाखल घेतली नाही. सरकारी पातपिवर आरक्षणाबाबत कुठलीही हालचाल नसल्याने, सोमवारी विदर्भासह राज्यातील विविध भागातून हजारो गोवारी आदिवासी बांधव संविधान चौकात पोहोचले. शहराचा महत्वाचा रस्ता असलेल्या संविधान चौकातून चारही बाजूची वाहतूक बंद केली. दुपारी १ वाजतापासून वाहतूक बंद असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. उपोषणकर्त्यानी आता आश्वासन नको अध्यादेश आणा असे निर्णय घेतल्याने पोलीस आणि प्रशासनाची आंदोलकांना हाताळण्यास दमछाक होत आहे.

Story img Loader