चंद्रपूर: ऐन पावसाळ्यात १५ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने चंद्रपूर शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. तापमानाने ३५ ते ४० अंशाचा पारा गाठला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना कुलर व वातानुकूलित यंत्रणेचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळा कि, उन्हाळा असा प्रश्न पडला आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धानपिके करपण्याच्या मार्गावर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा