नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थीमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थी हे स्वतः काही मागणी करत नसून त्यांची मागणी ही शिकवणीवाल्यांची असते. शिकवणीवाले मागण्या ठरवतात असे वक्तव्य केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा