नागपूर : राज्यातील उष्णतेचा पारा वाढतच चालला असून कमाल तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी गाठली आहे. राज्यातील सोलापूर येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहचले असून विदर्भातील काही शहरांमध्ये पारा चाळीशीच्या जवळ पोहचला आहे. त्यातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही शहरांना “येलो अलर्ट” देण्यात आला आहे. विशेषकरून कोकण विभागातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा