यवतमाळ : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने दोन लाख ५३ हजार ८४६ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा अहवालातून समोर आले आहे. सध्या पावसाने ओढ दिली असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या हानीची चिंता लागली आहे. जुलैमधील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कपाशीला बसला आहे. एक लाख ३१ हजार ७३५ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले, तर ९५ हजार ७२९ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती आता शेतकर्यांना सतावत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा