वाशीम : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कुठे रिमझिम तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासाह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील काही भागात २० सप्टेंबर रोजी रात्री पाऊस झाला तर आज २१ सप्टेंबर रोजी दुपार नंतर अचानक ढग दाटून येताच वाशीम, मंगरूळपीर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसेच रिसोड व इतर ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला.

pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Kriti Sanon joins tere ishq mein
Video : दंगल, जाळपोळ अन् मनात प्रेमाचं वादळ; ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा पहिला व्हिडीओ आला समोर
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

हेही वाचा >>>“साहेब… आमच्या धानाचे दर कधी ठरवणार?” गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांचा प्रश्न; शेतकऱ्यांचे हमीभावाकडे लक्ष …

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन पिके धोक्यात आली होती. सर्वत्र शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Story img Loader