यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २४ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मसळधार पाऊस कोसळला. रविवारीही पावसाची संततधार सुरूच होती. पावसाने आज सोमवारी सकाळी काही काळ उघडीप दिली मात्र दुपारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील २४ मंडळांना झोडपून काढले. यात बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याच तालुक्यातील वेणी मंडळात ६९ मिमी पाऊस पडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा